- सय्यद सआदतुल्लाह हुसैनी
भांडवलशाही साम्राज्याने मानवतेला जे विनाशकारी उपहार दिले आहेत त्यापैकी एक मोठा उपहार पर्यावरण संकट आहे. ज्यामुळे आज मानवतेच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. आपले वायुमंडळ विषारी झाले आहे. पाण्याची उपलब्धता कमी कमी होत आहे. खाद्यान्न प्रदुषित होऊन लोकस्वास्थ्य बिघडले आहे. लोकांना रोज रोज नवीन रोगांना तोंड द्यावे लागत आहे. हवा दूषित होत आहे.
भांडवलशाहीचे तत्कालीन गंभीर परिणाम गरीबांना भोगावे लागत आहे. विनाशाची ही लक्षणं दिसत असतानासुद्धा भांडवलशाहीचे समर्थक मानवतेच्या विनाशाकडे दुर्लक्ष करुन आहेत याविषयीची चर्चा या पुस्तिकेत करण्यात आली आहे.
आयएमपीटी अ.क्र. 247 -पृष्ठे - 40 मूल्य - 20 आवृत्ती - 1 (2014)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/8mjhf2xt0yyh2g2rwnb4wkahfmrcqrwy
Post a Comment